रजि. नं. - जी. बी. बी. एस. डी. ३०९ / २०२१ मुंबई, महाराष्ट्र राज्य

उद्योजक विभाग


उद्योजक विभाग

Previous
Next

लांजा-राजापूर मधील रोजगार हा सर्वात मोठा एक प्रश्न आहे. रोजगारासाठी मुंबई, पुणे, गोवा इत्यादी ठिकाणी जावे लागत आहे. मुंबईला आपले लोक फार आहेत त्यांना संघटित करून रोजगार विषय हाताळता येऊ शकतो. यासाठी उदयोजक विभाग निर्माण झाला.

अगरबत्ती, फणसाचे गरे इत्यादी पदार्थ बनवून काम सुरु केले गेले, काही काळ चालले. मुंबईतील वेळेला महत्व असल्याने व हे सामाजिक कार्य असल्याने पुढे आता सध्या ह्या विभागाचे काम थांबले आहे, परंतु या विभागाने थोडया काळासाठी रोजगार उपलब्ध केला हि आनंदाची बाब. लोकांतून चांगले मत आहे हाच आमचा सत्कार आहे. तरी पुढे रोजगाराला चालना देण्यासाठी या विभागातील तरुण पुढे येतील व आपल्या लांजा-राजापूर चे भविष्य स्वतःच घडवतील हि अपेक्षा.